आरोग्यनामा ऑनलाइन टीम – आरोग्यासाठी फळे खाणे आणि त्यांचा ज्यूस घेणे चांगले असते. परंतु, कोणत्याही गोष्टींचा अतिरेक हा कधीही वाईटच असतो. फळांच्या बाबतीत बोलायचे तर फळे नेहमी कापून खाणे चांगले असते. उलट सतत फळांचा ज्यूस पिणे त्रासदायक ठरू शकते. अधिक प्रमाणात ज्यूस पिण्याचे कोणते तोटे आहेत ते जाणून घेवूयात.
हे आहेत तोटे
१. जाडेपणा
जाडेपणासोबतच ज्यूस प्यायल्याने रोगप्रतिकारशक्ती कमजोर होते.
२. ब्लड शुगर
ज्यूस प्यायल्याने ब्लड शुगर लेव्हल प्रभावित होते.
३. डोकेदुखी
डोकेदुखीसारखी समस्या त्रास देऊ शकते.
४. मूड
मूड स्विंग्ससारख्या समस्याही होतात.