आरोग्यनामा ऑनलाइन टीम – Happy Day | सध्या धकाधकीच्या जीवनात आनंद आणि उत्साह (Happy Day) कमीकमी होत चालला आहे. तर मानसिक ताणतणाव वाढत चालला आहे. जीवनातील चढ-उतार अनुभवताना शारीरिक व्याधी, चिडचिड, थकवा, मरगळ, नैराश्य या समस्या जाणवू लागतात. परंतु, काही गोष्टींची काळजी घेतल्यास प्रत्येक दिवस आनंदात (Happy Day) जाऊ शकतो.
ही आहेत कारणे
1) व्यक्ती तणावात किंवा रागात असताना मेंदूमध्ये अॅड्रीनलिन आणि कॉर्टिसोल हार्मोन तयार होते. याचा परिणाम शरीरावर होतो.
2) धूम्रपान केल्यामुळे किंवा शरीरात पाण्याच्या कमतरतेमुळेही तणाव येतो.
हे आहेत उपाय
– सोयाबीन आणि मसूरमध्ये विटामिन बी ६ भरपूर प्रमाणात असते. यामुळे नर्वस सिस्टम आणि इम्यून सिस्टम चांगली होते.
– योग्य आहार घेतला तर ही समस्या दूर करता येते.
– नियमित एक कप कॉफी प्यावी.
– व्यक्ती तणावात असताना शरीराला अतिरिक्त उर्जेची आवश्यकता असते.
Weight Loss Tips | डाएटमध्ये ‘या’ 5 आयुर्वेदिक गोष्टींचा करा समावेश, वेगाने कमी होईल पोटाची चरबी
Super Healthy Seeds | अनेक आजारांना आपल्यापासून दूर ठेवतात ‘या’ 6 बिया, जाणून घ्या त्यांचे फायदे