आरोग्यनामा ऑनलाइन टीम – मनावर ताबा ठेवाला, त्यावर नियंत्रण मिळवले तर आयुष्य सुखी आणि समाधानी आहे. सर्व दु:खाचे आणि आनंदाचेही मूळ हे मनात असल्याने मनावर लगाम ठेवला पाहिजे. तरच चित्त समाधानी राहील, असे ऑस्ट्रेलियातील काही शास्त्रज्ञांनी यासंदर्भात केलेल्या अभ्यासातील निष्कर्ष मांडताना म्हटले आहे.
ही आहे पद्धत
१. भरकटणाऱ्या मनाला काबूत ठेवण्यासाठी प्रथम श्वासावर पूर्ण लक्ष केंद्रीत करा.
२. श्वासावर नियंत्रण ठेवले की मनही ताब्यात राहते.
३. सततच्या प्रयत्नांनी मनाला नियंत्रणात आणू शकता.
हे आहेत फायदा
* यामुळे ताणांतून मुक्तता होते.
* आयुष्य सुखाने जगता येते.
* या प्रयोगातून तोटा काहीच होत नाही, झालाच तर फायदाच होतो.