आरोग्यनामा ऑनलाइन टीम – मोड आलेली म्हणजेच अंकुरित कडधान्ये कच्ची खाणे आरोग्यासाठी चांगले असते, असे अनेक जण सांगतात. परंतु, संशोधनात असे आढळून आले आहे की, अंकुरित कडधान्ये कच्ची खाणे शरीराला अपायकारक ठरू कशते. ओलाव्यामुळे ई.कोली आणि लिस्टेरिया सारखे बॅक्टेरिया यात निर्माण होतात. यामुळे विविध आजार होऊ शकतात.
हे आहेत दुष्परिण
१ यातील बॅक्टेरियांमुळे इन्फेक्शन होऊ शकते
२ यातील बॅक्टेरियांमुळे फूड पॉयजनिंग होऊ शकते
३ किडनीवर वाईट प्रभाव पडतो
४ टायफाईड होऊ शकतो
५ मुत्रमार्गातील संसर्ग होऊ शकतो
असे खा
१ हलके उकडून खा
२ कमी तेलात फ्राय करून खा