आरोग्यनामा ऑनलाइन टीम – काही भाज्या, फळभाज्या आणि खाद्य पदार्थांच्या मदतीनेसुद्धा शरीराचे रोगनिवारण करता येते. अद्रक, बीट, नाशपती, पत्ताकोबी, शेंगभाज्या आदींच्या सेवनाने अनेक आजार दूर ठेवता येऊ शकतात. पावसाळ्यात गारठा जास्त जाणवत असल्यास आल्याचा चहा पिल्याने शरीराच्या नर्व्हज कार्यक्षम होतात. यामुळे थकवा आणि आळस सुद्धा दूर होतो. पोटाचा त्रास असल्यास एक चमचा आले, अर्धा चमचा सुंठ टाकलेला चहा प्यावा.
पपईच्या दोन फोडी रिकाम्यापोटी खाल्याने पचनप्रणाली योग्य राहते. पपईमध्ये असणारे हाय न्यूट्रीनमुळे वजन कमी होते. व्हिटॅमिन्स सी चे प्रमाण जास्त असणारे पदार्थ खाणे लाभदायी असते. कारण तणाव असल्यास शरीरातील याचे प्रमाण घटते. व्हिटॅमिन्स ईच्या कॅप्सूलचे लिक्विड काढून त्यात दही, मध, लिंबूचा रस मिळून चेहऱ्यावर लावावे. कढीपत्ता पानाचा वापर खाद्य पदार्थात केल्याने भूक वाढते. त्याच प्रमाणे याचा सुंगध मेंदूला भुकेची जाणीव करण्यास प्रोत्साहित करतो.
नाष्ट्यामध्ये एक वाटी ओटमील खाल्याने एलडीएल कोलेस्टेरॉल कमी होते. तसेच वजन कमी होते. लिंबाचा रस कापसाला लावून हा कापूस मधमाशी चावलेल्या जागेवर लावल्यास वेदना कमी होतात. टी-बॅग पाण्यात बुडवून पाच ते सात मिनिटांपर्यंत डोळ्यांवर ठेवल्याने सूज कमी होते. एक कप दुधी भोपळ्याचा रस सकाळी अनशापोटी पिल्याने उच्च रक्तदाबावर नियंत्रण ठेवता येते. पोटात अचानक मुरडा आल्यास हिंग आणि आले मिसळून खाल्ल्यास पोटदुखीचा त्रास थांबतो.
दररोज जेवणात लसणाच्या पाकळीचा समावेश केल्यास सर्दी कमी होते. कोलेस्टेरॉल कमी होणे, हृदयविकार रोखण्यासाठी लसून उपयोगी आहे. दोन चिमटी केसर दुधात टाकून पिल्याने सांध्याच्या दुखण्यात आराम मिळतो. केसर शरीरातील लॅक्टिक अँसिडला कमी करते. रात्री खजूर दुधात भिजवून ठेवून सकाळी खावेत. यामुळे शरीरातील पोटॅशियम वाढून सोडियम कमी होते. असे झाल्याने नर्व्हज सिस्टिम सुधारते. कर्करोग निवारणासाठी शेंगभाज्यांचे सेवन करावे. शरीराच्या पेशींमध्ये कर्करोगाच्या पेशींची वाढ थांबवण्यासाठी शेंगभाज्या गुणकारी ठरतात. हरभरा, राजमा आणि सर्व प्रकारच्या डाळींचा आहारात समावेश केल्यास आरोग्य चांगले राहते.
अशक्त आणि कमी वजन असलेल्या लोकांसाठी पत्ताकोबी रामबाण आहे. एक वाटी पत्ताकोबीत ३४ कॅलरीज, ३ ग्रॅम फायबर आणि दिवसभरासाठी लागणारी ३० टक्के जीवनसत्त्वे असतात. पत्ताकोबीचे सालाड सेवन केल्यास भूक लागते. अशक्त लोकांसाठी पत्ताकोबी सुपर फूड आहे. तसेच बीटमुळे सुद्धा आरोग्य चांगले राहते. इतर सालाडच्या तुलनेत बीट अत्यंत चांगले रोगनिवारक फळ आहे. यात अ आणि क जीवनसत्त्व असते. तसेच कॅल्शियम आणि लोहाची गरज पूर्ण करण्यासाठीही याचे सेवन करावे. यातील नैसर्गिक साखर तत्काळ ऊर्जा देते.
आरोग्यनामा ऑनलाइन टीम – काही भाज्या, फळभाज्या आणि खाद्य पदार्थांच्या मदतीनेसुद्धा शरीराचे रोगनिवारण करता येते. अद्रक, बीट, नाशपती, पत्ताकोबी, शेंगभाज्या आदींच्या सेवनाने अनेक आजार दूर ठेवता येऊ शकतात. पावसाळ्यात गारठा जास्त जाणवत असल्यास आल्याचा चहा पिल्याने शरीराच्या नर्व्हज कार्यक्षम होतात. यामुळे थकवा आणि आळस सुद्धा दूर होतो. पोटाचा त्रास असल्यास एक चमचा आले, अर्धा चमचा सुंठ टाकलेला चहा प्यावा.
पपईच्या दोन फोडी रिकाम्यापोटी खाल्याने पचनप्रणाली योग्य राहते. पपईमध्ये असणारे हाय न्यूट्रीनमुळे वजन कमी होते. व्हिटॅमिन्स सी चे प्रमाण जास्त असणारे पदार्थ खाणे लाभदायी असते. कारण तणाव असल्यास शरीरातील याचे प्रमाण घटते. व्हिटॅमिन्स ईच्या कॅप्सूलचे लिक्विड काढून त्यात दही, मध, लिंबूचा रस मिळून चेहऱ्यावर लावावे. कढीपत्ता पानाचा वापर खाद्य पदार्थात केल्याने भूक वाढते. त्याच प्रमाणे याचा सुंगध मेंदूला भुकेची जाणीव करण्यास प्रोत्साहित करतो.
नाष्ट्यामध्ये एक वाटी ओटमील खाल्याने एलडीएल कोलेस्टेरॉल कमी होते. तसेच वजन कमी होते. लिंबाचा रस कापसाला लावून हा कापूस मधमाशी चावलेल्या जागेवर लावल्यास वेदना कमी होतात. टी-बॅग पाण्यात बुडवून पाच ते सात मिनिटांपर्यंत डोळ्यांवर ठेवल्याने सूज कमी होते. एक कप दुधी भोपळ्याचा रस सकाळी अनशापोटी पिल्याने उच्च रक्तदाबावर नियंत्रण ठेवता येते. पोटात अचानक मुरडा आल्यास हिंग आणि आले मिसळून खाल्ल्यास पोटदुखीचा त्रास थांबतो.
दररोज जेवणात लसणाच्या पाकळीचा समावेश केल्यास सर्दी कमी होते. कोलेस्टेरॉल कमी होणे, हृदयविकार रोखण्यासाठी लसून उपयोगी आहे. दोन चिमटी केसर दुधात टाकून पिल्याने सांध्याच्या दुखण्यात आराम मिळतो. केसर शरीरातील लॅक्टिक अँसिडला कमी करते. रात्री खजूर दुधात भिजवून ठेवून सकाळी खावेत. यामुळे शरीरातील पोटॅशियम वाढून सोडियम कमी होते. असे झाल्याने नर्व्हज सिस्टिम सुधारते. कर्करोग निवारणासाठी शेंगभाज्यांचे सेवन करावे. शरीराच्या पेशींमध्ये कर्करोगाच्या पेशींची वाढ थांबवण्यासाठी शेंगभाज्या गुणकारी ठरतात. हरभरा, राजमा आणि सर्व प्रकारच्या डाळींचा आहारात समावेश केल्यास आरोग्य चांगले राहते.
अशक्त आणि कमी वजन असलेल्या लोकांसाठी पत्ताकोबी रामबाण आहे. एक वाटी पत्ताकोबीत ३४ कॅलरीज, ३ ग्रॅम फायबर आणि दिवसभरासाठी लागणारी ३० टक्के जीवनसत्त्वे असतात. पत्ताकोबीचे सालाड सेवन केल्यास भूक लागते. अशक्त लोकांसाठी पत्ताकोबी सुपर फूड आहे. तसेच बीटमुळे सुद्धा आरोग्य चांगले राहते. इतर सालाडच्या तुलनेत बीट अत्यंत चांगले रोगनिवारक फळ आहे. यात अ आणि क जीवनसत्त्व असते. तसेच कॅल्शियम आणि लोहाची गरज पूर्ण करण्यासाठीही याचे सेवन करावे. यातील नैसर्गिक साखर तत्काळ ऊर्जा देते.
आरोग्यनामा ऑनलाइन टीम – काही भाज्या, फळभाज्या आणि खाद्य पदार्थांच्या मदतीनेसुद्धा शरीराचे रोगनिवारण करता येते. अद्रक, बीट, नाशपती, पत्ताकोबी, शेंगभाज्या आदींच्या सेवनाने अनेक आजार दूर ठेवता येऊ शकतात. पावसाळ्यात गारठा जास्त जाणवत असल्यास आल्याचा चहा पिल्याने शरीराच्या नर्व्हज कार्यक्षम होतात. यामुळे थकवा आणि आळस सुद्धा दूर होतो. पोटाचा त्रास असल्यास एक चमचा आले, अर्धा चमचा सुंठ टाकलेला चहा प्यावा.
पपईच्या दोन फोडी रिकाम्यापोटी खाल्याने पचनप्रणाली योग्य राहते. पपईमध्ये असणारे हाय न्यूट्रीनमुळे वजन कमी होते. व्हिटॅमिन्स सी चे प्रमाण जास्त असणारे पदार्थ खाणे लाभदायी असते. कारण तणाव असल्यास शरीरातील याचे प्रमाण घटते. व्हिटॅमिन्स ईच्या कॅप्सूलचे लिक्विड काढून त्यात दही, मध, लिंबूचा रस मिळून चेहऱ्यावर लावावे. कढीपत्ता पानाचा वापर खाद्य पदार्थात केल्याने भूक वाढते. त्याच प्रमाणे याचा सुंगध मेंदूला भुकेची जाणीव करण्यास प्रोत्साहित करतो.
नाष्ट्यामध्ये एक वाटी ओटमील खाल्याने एलडीएल कोलेस्टेरॉल कमी होते. तसेच वजन कमी होते. लिंबाचा रस कापसाला लावून हा कापूस मधमाशी चावलेल्या जागेवर लावल्यास वेदना कमी होतात. टी-बॅग पाण्यात बुडवून पाच ते सात मिनिटांपर्यंत डोळ्यांवर ठेवल्याने सूज कमी होते. एक कप दुधी भोपळ्याचा रस सकाळी अनशापोटी पिल्याने उच्च रक्तदाबावर नियंत्रण ठेवता येते. पोटात अचानक मुरडा आल्यास हिंग आणि आले मिसळून खाल्ल्यास पोटदुखीचा त्रास थांबतो.
दररोज जेवणात लसणाच्या पाकळीचा समावेश केल्यास सर्दी कमी होते. कोलेस्टेरॉल कमी होणे, हृदयविकार रोखण्यासाठी लसून उपयोगी आहे. दोन चिमटी केसर दुधात टाकून पिल्याने सांध्याच्या दुखण्यात आराम मिळतो. केसर शरीरातील लॅक्टिक अँसिडला कमी करते. रात्री खजूर दुधात भिजवून ठेवून सकाळी खावेत. यामुळे शरीरातील पोटॅशियम वाढून सोडियम कमी होते. असे झाल्याने नर्व्हज सिस्टिम सुधारते. कर्करोग निवारणासाठी शेंगभाज्यांचे सेवन करावे. शरीराच्या पेशींमध्ये कर्करोगाच्या पेशींची वाढ थांबवण्यासाठी शेंगभाज्या गुणकारी ठरतात. हरभरा, राजमा आणि सर्व प्रकारच्या डाळींचा आहारात समावेश केल्यास आरोग्य चांगले राहते.
अशक्त आणि कमी वजन असलेल्या लोकांसाठी पत्ताकोबी रामबाण आहे. एक वाटी पत्ताकोबीत ३४ कॅलरीज, ३ ग्रॅम फायबर आणि दिवसभरासाठी लागणारी ३० टक्के जीवनसत्त्वे असतात. पत्ताकोबीचे सालाड सेवन केल्यास भूक लागते. अशक्त लोकांसाठी पत्ताकोबी सुपर फूड आहे. तसेच बीटमुळे सुद्धा आरोग्य चांगले राहते. इतर सालाडच्या तुलनेत बीट अत्यंत चांगले रोगनिवारक फळ आहे. यात अ आणि क जीवनसत्त्व असते. तसेच कॅल्शियम आणि लोहाची गरज पूर्ण करण्यासाठीही याचे सेवन करावे. यातील नैसर्गिक साखर तत्काळ ऊर्जा देते.
आरोग्यनामा ऑनलाइन टीम – काही भाज्या, फळभाज्या आणि खाद्य पदार्थांच्या मदतीनेसुद्धा शरीराचे रोगनिवारण करता येते. अद्रक, बीट, नाशपती, पत्ताकोबी, शेंगभाज्या आदींच्या सेवनाने अनेक आजार दूर ठेवता येऊ शकतात. पावसाळ्यात गारठा जास्त जाणवत असल्यास आल्याचा चहा पिल्याने शरीराच्या नर्व्हज कार्यक्षम होतात. यामुळे थकवा आणि आळस सुद्धा दूर होतो. पोटाचा त्रास असल्यास एक चमचा आले, अर्धा चमचा सुंठ टाकलेला चहा प्यावा.
पपईच्या दोन फोडी रिकाम्यापोटी खाल्याने पचनप्रणाली योग्य राहते. पपईमध्ये असणारे हाय न्यूट्रीनमुळे वजन कमी होते. व्हिटॅमिन्स सी चे प्रमाण जास्त असणारे पदार्थ खाणे लाभदायी असते. कारण तणाव असल्यास शरीरातील याचे प्रमाण घटते. व्हिटॅमिन्स ईच्या कॅप्सूलचे लिक्विड काढून त्यात दही, मध, लिंबूचा रस मिळून चेहऱ्यावर लावावे. कढीपत्ता पानाचा वापर खाद्य पदार्थात केल्याने भूक वाढते. त्याच प्रमाणे याचा सुंगध मेंदूला भुकेची जाणीव करण्यास प्रोत्साहित करतो.
नाष्ट्यामध्ये एक वाटी ओटमील खाल्याने एलडीएल कोलेस्टेरॉल कमी होते. तसेच वजन कमी होते. लिंबाचा रस कापसाला लावून हा कापूस मधमाशी चावलेल्या जागेवर लावल्यास वेदना कमी होतात. टी-बॅग पाण्यात बुडवून पाच ते सात मिनिटांपर्यंत डोळ्यांवर ठेवल्याने सूज कमी होते. एक कप दुधी भोपळ्याचा रस सकाळी अनशापोटी पिल्याने उच्च रक्तदाबावर नियंत्रण ठेवता येते. पोटात अचानक मुरडा आल्यास हिंग आणि आले मिसळून खाल्ल्यास पोटदुखीचा त्रास थांबतो.
दररोज जेवणात लसणाच्या पाकळीचा समावेश केल्यास सर्दी कमी होते. कोलेस्टेरॉल कमी होणे, हृदयविकार रोखण्यासाठी लसून उपयोगी आहे. दोन चिमटी केसर दुधात टाकून पिल्याने सांध्याच्या दुखण्यात आराम मिळतो. केसर शरीरातील लॅक्टिक अँसिडला कमी करते. रात्री खजूर दुधात भिजवून ठेवून सकाळी खावेत. यामुळे शरीरातील पोटॅशियम वाढून सोडियम कमी होते. असे झाल्याने नर्व्हज सिस्टिम सुधारते. कर्करोग निवारणासाठी शेंगभाज्यांचे सेवन करावे. शरीराच्या पेशींमध्ये कर्करोगाच्या पेशींची वाढ थांबवण्यासाठी शेंगभाज्या गुणकारी ठरतात. हरभरा, राजमा आणि सर्व प्रकारच्या डाळींचा आहारात समावेश केल्यास आरोग्य चांगले राहते.
अशक्त आणि कमी वजन असलेल्या लोकांसाठी पत्ताकोबी रामबाण आहे. एक वाटी पत्ताकोबीत ३४ कॅलरीज, ३ ग्रॅम फायबर आणि दिवसभरासाठी लागणारी ३० टक्के जीवनसत्त्वे असतात. पत्ताकोबीचे सालाड सेवन केल्यास भूक लागते. अशक्त लोकांसाठी पत्ताकोबी सुपर फूड आहे. तसेच बीटमुळे सुद्धा आरोग्य चांगले राहते. इतर सालाडच्या तुलनेत बीट अत्यंत चांगले रोगनिवारक फळ आहे. यात अ आणि क जीवनसत्त्व असते. तसेच कॅल्शियम आणि लोहाची गरज पूर्ण करण्यासाठीही याचे सेवन करावे. यातील नैसर्गिक साखर तत्काळ ऊर्जा देते.