आरोग्यानामा ऑनलाईन टीम : तुम्हाला विसरण्याचा त्रास असेल तर त्याचे कारण पुर्वायुष्यातही असू शकते. आयुष्यात घडलेली एखादी धक्कादायक घटना उशीराने डोके वर काढू शकते. अशा घटनेचे पुढे आजारात रूपांतर होते. यास पीटीएसडी म्हणजे पोस्ट ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डर असे म्हटले जाते. म्हणून विसरभोळेपणा वाढला असेल तर वेळीच काळजी घ्या, उपाय करा.
यामुळे होतो हा आजार
* पुर्वायुष्यात काही वेदनादायी प्रसंग घडलेला असतो.
* कुणीतरी त्रास दिलेला असतो.
* एखाद्यावर, एखादीवर अतिप्रसंग घडलेला असतो.
* एखाद्या भयानक अपघातातून बचावणे.
* वरील घटनांचे आघात विसरल्यासारखे वाटत असले तरी त्याचे व्रण आयुष्यभर तसेच रहातात.
* नंतर यामुळेच पीटीएसडी आजारात होतो.
Visit : arogyanama.com