आरोग्यानामा ऑनलाईन टीम : दररोजच्या जवेणात आपण भात नियमित खातो. परंतु, दही खाण्याचे प्रमाण खुपच कमी आहे. आठवड्यातून किमान दोन-तीन दिवस तरी दह्याचे सेवन केले पाहिजे. भात खाण्याचे सुद्धा अनेक फायदे आहेत. यामुळे दहा-भात खाल्ल्यास शरीराला अनेक आरोग्यदायी फायदे होतात. या आहारामुळे कोणते फायदे होतात ते जाणून घेवूयात.
हे आहेत फायदे
१ दही-भात खाल्ल्याने मळमळ थांबते. तसेच ताणतणाव कमी होतो.
२ दही खाल्ल्याने रोग प्रतिकारक क्षमता वाढते.
३ पोट गडबड, अपचन किंवा इतर आजारात गरम भातासोबत दही खावे.
४ शरीरातील टॉक्सिन बाहेर पडतात.
५ भात-दही खाल्ल्याने शरीर थंड राहते.
६ पोटाचे आरोग्य तर सुधारते.
७ मानसिक आरोग्य सुदृढ होते.
८ वजनही नियंत्रित राहते.
९ अॅसिडिटीची समस्या असल्यास दह्यातील पाणी काढून याचे सेवन करावे.
१० तिखट खाल्ल्यानंतर दही-भाताचे सेवन केल्यास काहीही नुकसान होत नाही.
हे लक्षात ठेवा
* रात्री दही खाण्याचे टाळावे. कारण कफ होण्याची शक्यता असते. रात्री दही खाताना त्यामध्ये साखर आणि मिरपूड टाकावी.
Visit : arogyanama.com