आरोग्यनामा ऑनलाइन टीम – आहारात चुकीचे पदार्थ घेतल्यास अथवा जागरण झाले असल्यास काम करताना झोप येते, किंवा आळस येतो. हे टाळण्यासाठी आहारात योग्य ते पदार्थ घेतले पाहिजेत. आहारात कोणते १० पदार्थ घेतले तर दिवसा आळस येण्याची समस्या होत नाही, याविषयी माहिती घेवूयात.
आहारात हे घ्या पदार्थ
कांदा
यामुळे शरीरातील अॅसिड लेव्हल वाढते आणि झोप येत नाही.
पनीर
यामधील प्रोटीन्स लवकर पचन होत नाही. यामुळे आळस येत नाही.
कॉफी
यातील कॉफीन नर्वस सिस्टिमला उत्तेजित करून आळस दूर करते.
डार्क चॉकलेट
यामुळे उर्जापातळी वाढते. आळस येत नाही.
ग्रीन टी
ग्रीन टी घेतल्याने झोप आणि आळस येत नाही.
चीज
यामध्ये अमीनो अॅसिड असते. जे मेंदुला उत्तेजित करते. यामुळे आळस येत नाही.
लाल मिरची
यामध्ये कॅप्सिसीन असते. मेंदु अॅक्टिव्ह राहतो. आळस येत नाही.
अंडी
यातील प्रोटीन्समुळे लवकर पचन होत नाही. यामुळे आळस येत नाही.
पाणी
यामुळे शरीर हायड्रेट राहते. आळस आणि झोप येत नाही.
”
थंड पेय
यामध्ये कॅफिन असते. यामुळे झोप येत नाही.