आरोग्यनामा ऑनलाइन – प्रदुषण, अयोग्य आहार, बदललेली जीवनशैली यामुळे शरीरात विषारी घटक वाढण्याचे प्रमाण अलिकडे खुपच वाढले आहे. मागील पन्नास वर्षांमध्ये मानवी शरीरातील विषारी घटकांची पातळी अनेक पटींनी वाढल्याचे निरिक्षण, अमेरिकेच्या डेलावेयर यूनिव्हर्सिटीने एका संशोधनातून नोंदविले आहे. सर्वसाधरणपणे एका व्यक्तीला रोज जपळपास २१ लाख विषारी घटकांना तोंड द्यावे लागते, असे ग्लोबल हीलिंग सेंटरने म्हटले आहे.
ही आहेत कारणे
१ पिण्याचे अशुद्ध पाणी
२ पेस्टीसाइड्सयुक्त भाज्या आणि फळे
३ प्रदुषित हवा
४ औषधे
५ जीवनशैली
हे आहेत परिणाम
* थकवा आणि कमजोरी
* अंगदुखी
* डोकेदुखी
* खाज, रॅशेज
* पोट खराब होणे
* किडनी प्रॉब्लेम
* लिव्हर प्रॉब्लेम
* हृदयरोग
* दमा
* कँसर
- आरोग्यविषयक वृत्त –
तुळशीची पाने किडनी स्टोनवर गुणकारी, जाणून घ्या असेच ९ फायदे - शरीराला थंडावा देतात ‘हे’ पदार्थ, अवश्य करा यांचे सेवन, जाणून घ्या
- देशातील युवा वर्ग होत आहे ह्रदयविकाराने त्रस्त, अशी घ्या काळजी
- नैसर्गिक सौंदर्यासाठी ‘हे’ फेसपॅक वापरा, निस्तेज, कोरडा चेहरा होईल तजेलदार
- काकडी खाल्ल्याने होतील ‘हे’ चमत्कारिक फायदे, तुम्हाला माहीत नसावेत
- कोणत्या फळात किती पाणी, जाणून घ्या ; वजन कमी करण्यासही फायदेशीर
- २ रुपयांच्या तुरटीने संधीवात होतो दूर, जाणून घ्या इतरही अमेझिंग फायदे
- ‘ही’ ५ फळे वेगाने करतात ‘फॅट बर्न’, आजच करा ‘डाएट’मध्ये समावेश
- रोज चिमुटभर मिरपुड खाल्ल्याने कमी होईल वजन, होतील ‘हे’ फायदे
- ‘या’ ७ लोकांनी अवश्य प्यावा ‘पायनॅप्पल ज्यूस’, जाणून घ्या काय आहे कारण
- लग्नापूर्वी वर-वधूला का लावली जाते हळद ? जाणून घ्या
- मानवाने प्राण्यांकडून शिकाव्यात अशा ‘या’ गोष्टी, राहाल नेहमी निरोगी, सशक्त
- धान ! ‘या’ व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे होऊ शकतो मृत्यू, जाणून घ्या १२ संकेत