चायनीज फूडच्या गाड्यांवर स्वस्त डिश सव्र्ह केल्या जातात. या ठिकाणी नूडल्स किंवा राइस उकळवण्यासाठी वापरण्यात येणारे पाणी अस्वच्छ असू शकते. या पदार्थांसाठी वापरले जाणारे तेल, अजिनोमोटो आणि वेगवेगळे सॉस आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतात.
पावसाळ्यात गरमागरम भजी आणि चहाची सर्वांनाच आठवण येते. तेलात तळलेली भजी पावसाळ्यात पचवणे कठीण जाते. यामुळे पोट खराब होऊ शकते. म्हणून पावसाळ्यात बाजारातील भजी खाणे टाळावे.
घरी बनविलेली भजी योग्य प्रमाणात खाण्यास काहीच हरकत नाही. या दिवसात हातगाड्यांवरील चाट खाणेदेखील टाळले पाहिजे. कारण यासाठी वापरले जाणारे पाणी, चटणी आणि बटाट्यांमुळे आजारपण येऊ शकते. शिवाय, हे सर्व पदार्थ उघड्यावरच ठेवलेले असतात. या दिवसांमध्ये पाणीपुरी मुळीच खाऊ नये. यातील पाण्यात जिवाणू असू शकतात. यामुळे उलट्या, अतिसार, पोटातील वेदना, भूक न लागणे आणि टायफॉइडसारखे रोग होऊ शकतात.
ज्यूस पिणे आरोग्यासाठी चांगले असले तरी पावसाळ्यात फळे लवकर खराब होतात म्हणून बाजारात ज्यूस पिणे टाळावे. आधीपासून कापून ठेवलेली फळेही खाऊ नये. कापून ठेवलेली उघड्यावरची फळे खाल्ल्याने जुलाब व संक्रमण होण्याची शक्यता असते.
चायनीज फूडच्या गाड्यांवर स्वस्त डिश सव्र्ह केल्या जातात. या ठिकाणी नूडल्स किंवा राइस उकळवण्यासाठी वापरण्यात येणारे पाणी अस्वच्छ असू शकते. या पदार्थांसाठी वापरले जाणारे तेल, अजिनोमोटो आणि वेगवेगळे सॉस आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतात.
पावसाळ्यात गरमागरम भजी आणि चहाची सर्वांनाच आठवण येते. तेलात तळलेली भजी पावसाळ्यात पचवणे कठीण जाते. यामुळे पोट खराब होऊ शकते. म्हणून पावसाळ्यात बाजारातील भजी खाणे टाळावे.
घरी बनविलेली भजी योग्य प्रमाणात खाण्यास काहीच हरकत नाही. या दिवसात हातगाड्यांवरील चाट खाणेदेखील टाळले पाहिजे. कारण यासाठी वापरले जाणारे पाणी, चटणी आणि बटाट्यांमुळे आजारपण येऊ शकते. शिवाय, हे सर्व पदार्थ उघड्यावरच ठेवलेले असतात. या दिवसांमध्ये पाणीपुरी मुळीच खाऊ नये. यातील पाण्यात जिवाणू असू शकतात. यामुळे उलट्या, अतिसार, पोटातील वेदना, भूक न लागणे आणि टायफॉइडसारखे रोग होऊ शकतात.
ज्यूस पिणे आरोग्यासाठी चांगले असले तरी पावसाळ्यात फळे लवकर खराब होतात म्हणून बाजारात ज्यूस पिणे टाळावे. आधीपासून कापून ठेवलेली फळेही खाऊ नये. कापून ठेवलेली उघड्यावरची फळे खाल्ल्याने जुलाब व संक्रमण होण्याची शक्यता असते.
चायनीज फूडच्या गाड्यांवर स्वस्त डिश सव्र्ह केल्या जातात. या ठिकाणी नूडल्स किंवा राइस उकळवण्यासाठी वापरण्यात येणारे पाणी अस्वच्छ असू शकते. या पदार्थांसाठी वापरले जाणारे तेल, अजिनोमोटो आणि वेगवेगळे सॉस आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतात.
पावसाळ्यात गरमागरम भजी आणि चहाची सर्वांनाच आठवण येते. तेलात तळलेली भजी पावसाळ्यात पचवणे कठीण जाते. यामुळे पोट खराब होऊ शकते. म्हणून पावसाळ्यात बाजारातील भजी खाणे टाळावे.
घरी बनविलेली भजी योग्य प्रमाणात खाण्यास काहीच हरकत नाही. या दिवसात हातगाड्यांवरील चाट खाणेदेखील टाळले पाहिजे. कारण यासाठी वापरले जाणारे पाणी, चटणी आणि बटाट्यांमुळे आजारपण येऊ शकते. शिवाय, हे सर्व पदार्थ उघड्यावरच ठेवलेले असतात. या दिवसांमध्ये पाणीपुरी मुळीच खाऊ नये. यातील पाण्यात जिवाणू असू शकतात. यामुळे उलट्या, अतिसार, पोटातील वेदना, भूक न लागणे आणि टायफॉइडसारखे रोग होऊ शकतात.
ज्यूस पिणे आरोग्यासाठी चांगले असले तरी पावसाळ्यात फळे लवकर खराब होतात म्हणून बाजारात ज्यूस पिणे टाळावे. आधीपासून कापून ठेवलेली फळेही खाऊ नये. कापून ठेवलेली उघड्यावरची फळे खाल्ल्याने जुलाब व संक्रमण होण्याची शक्यता असते.
चायनीज फूडच्या गाड्यांवर स्वस्त डिश सव्र्ह केल्या जातात. या ठिकाणी नूडल्स किंवा राइस उकळवण्यासाठी वापरण्यात येणारे पाणी अस्वच्छ असू शकते. या पदार्थांसाठी वापरले जाणारे तेल, अजिनोमोटो आणि वेगवेगळे सॉस आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतात.
पावसाळ्यात गरमागरम भजी आणि चहाची सर्वांनाच आठवण येते. तेलात तळलेली भजी पावसाळ्यात पचवणे कठीण जाते. यामुळे पोट खराब होऊ शकते. म्हणून पावसाळ्यात बाजारातील भजी खाणे टाळावे.
घरी बनविलेली भजी योग्य प्रमाणात खाण्यास काहीच हरकत नाही. या दिवसात हातगाड्यांवरील चाट खाणेदेखील टाळले पाहिजे. कारण यासाठी वापरले जाणारे पाणी, चटणी आणि बटाट्यांमुळे आजारपण येऊ शकते. शिवाय, हे सर्व पदार्थ उघड्यावरच ठेवलेले असतात. या दिवसांमध्ये पाणीपुरी मुळीच खाऊ नये. यातील पाण्यात जिवाणू असू शकतात. यामुळे उलट्या, अतिसार, पोटातील वेदना, भूक न लागणे आणि टायफॉइडसारखे रोग होऊ शकतात.
ज्यूस पिणे आरोग्यासाठी चांगले असले तरी पावसाळ्यात फळे लवकर खराब होतात म्हणून बाजारात ज्यूस पिणे टाळावे. आधीपासून कापून ठेवलेली फळेही खाऊ नये. कापून ठेवलेली उघड्यावरची फळे खाल्ल्याने जुलाब व संक्रमण होण्याची शक्यता असते.