आरोग्यानामा ऑनलाइन टीम : नातवंडाबरोब खेळणारे आजी अथवा आजोबांच्या हालचाली अचानक मंदावल्यासारख्या वाटत असतील तर वेळीच काळजी घेतली पाहिजे. कारण मंदावलेल्या या हालचाली स्मृतीभ्रंश म्हणजेच डिमेन्शिया, अल्झायमर सारख्या आजारांची सुरूवात असू शकते.
हे लक्षात ठेवा
वयोमानानुसार हालचालींवर मर्यादा येतात परंतु, वेळीच डॉक्टरांकडे गेल्यास मोठ्या संकटातून सुटका होऊ शकते.
हालचाली थोड्या जरी मंदावल्या तरी त्याकडे दुर्लक्ष करू नका.
वेळीच त्यावर उपचार करा.
Visit : arogyanama.com