आरोग्यनामा ऑनलाइन – पाणी पिण्याऐवजी पाण्याचे प्रमाण जास्त असलेली फळे खावीत. या फळांमध्ये असलेले पाणी हळू-हळू रिलीज होते आणि यामुळे शरीरात कायम पाणी राहते. जास्त पाणी पिण्याऐवजी शरीरात किती पाणी शिल्लक राहते हे महत्त्वाची आहे. पाणी ज्यास्त प्यायल्याने फायद्याऐवजी नुकसानदेखील होऊ शकते. गरजेपेक्षा जास्त पाणी प्यायल्यास शरीरातील व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स युरीन आणि घामातून शरीराबाहेर जाऊ शकतात. यासाठी नेहमी पाणीदार फळांचे सेवन जास्त करावे. यासाठी कोणत्या फळात किती पाणी असते, याची माहिती घेवूयात.
कोणत्या फळात किती पाणी
काकडी ९६ टक्के
सफरचंद ८४ टक्के
द्राक्षे ९२ टक्के
संत्री ८७ टक्के
वांगी ९२ टक्के
अननस ८७ टक्के
गाजर ८७ टक्के
स्ट्रॉबेरी ९२ टक्के
टोमॅटो ९५ टक्के
शिमला मिरची ९२ टक्के
कलिंगड ९२ टक्के
खरबूज ९० टक्के
केळी ७४ टक्के
- १४ दिवसांत कमी होऊ शकते ७ किलो वजन, हा ‘डाएट प्लॅन’ करा फॉलो
- थर्मामीटरने घरीच करा ‘थायरॉइड टेस्ट’, जाणून घ्या पद्धत
- ‘हे’ माहित आहे का ? लसणाची सालसुद्धा आहे औषधी, हे आहेत ५ फायदे
- फक्त ५ रुपयांचे ‘हे’ ज्यूस, दूर करेल ७ आरोग्य समस्या, जाणून घ्या कसे बनवावे
- ३० वयानंतर पुरूषांमध्ये होतात ‘हे’ बदल, करू नका दुर्लक्ष, जाणून घ्या
- चुकूनही खाऊ नका ‘गरम’ केलेला ‘मध’, अन्यथा होतील ‘हे’ दुष्पपरिणाम
- नेहमी तरुण आणि निरोगी ठेवणारे आयुर्वेदिक साधेसोपे उपाय, जाणून घ्या
प्लास्टिक वापरताय? ‘हे’ लक्षात ठेवा, होऊ शकतात कँसरसारखे गंभीर आजार - गरोदर होताच महिलांच्या शरीरात होतात ‘हे’ ५ बदल, तुम्हाला माहिती आहे का?
- नाभीवर ‘या’ ४ गोष्टी लावल्याने चेहऱ्यावर पडतो असा प्रभाव, जाणून घ्या उपाय
- ‘ब्लड ग्रुप’नूसार असा बदला आहार, झटपट कमी होईल वजन, जाणून घ्या
- वारंवार ‘डोकेदुखी’ होण्याची ५ कारणे, जाणून घ्या त्यावरील उपाय
- पौरुषत्व आणि वीर्य वृद्धीसाठी रामबाण आहेत ‘हे’ ५ आयुर्वेदिक उपाय
- रात्री चुकूनही खाऊ नका ‘हे’ ७ पदार्थ, होईल एवढे नुकसान, जाणून घ्या
- भूक लागत नसेल तर करा ‘हे’ ८ सोपे उपाय, त्वरित दुर होईल समस्या