आरोग्यानामा ऑनलाईन टीम : मोठ्या शहरांमध्ये तणावाचा स्तर वेगाने वाढत असल्याचे निदर्शनास आले आहे. सिग्ना टीटीके हेल्थ इन्शुरन्स संस्थेने केलेल्या पाहणीत हे आढळून आले आहे. प्रत्येक ८ पैकी एक व्यक्ती तणावातून बाहेर येण्यासाठी अडचणींचा सामना करत असल्याचे या संस्थेच्या अहवालात म्हटले आहे. विकसीत आणि काही विकसनशील देशांच्या तुलनेत भारतात तणावाचा स्तर अधिक आहे. भारतात सुमारे ८९ टक्के लोकांपैकी ८६ टक्के लोक जागतिक स्तराच्या तुलनेत तणावाने जास्त पीडित आहेत.
काय सांगतो सर्वे
१ ऑनलाईन पद्धतीने १४, ४६७ मुलाखती घेतल्या.
२ भारत लागोपाठ चौथ्या वर्षी या तणावाच्या स्तरात सर्वात वर आहे.
३ वजन कमी करण्यासाठी आणि आरोग्याबाबतील लोक अग्रेसर आहेत.
४ सर्वात शेवटी झोपेच्या परिवर्तनाला स्थान मिळाले.
५ अमेरिका, ब्रिटेन, जर्मनी, फ्रान्स, चीनसह २३ देशांमध्ये सव्र्हे करण्यात आला.
Visit : arogyanama.com