रक्तदाब जितका अधिक; तितकीच हृदयविकाराचा झटका किंवा हृदय बंद पडण्याची समस्या उद्भवण्याची शक्यता अधिक, अशी माहिती तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटलचे हृदयविकारतज्ञ डॉ. महेश घोगरे यांनी दिली. डॉ. घोगरे म्हणाले, “छातीत धडधड होणे, सततची डोकेदुखी, डोळ्यापुढे अंधारी येणे, हातापायाला बधीरता येणे व चक्कर येणे ही उच्च रक्तदाबाची लक्षणे आहेत. परंतु पुष्कळ व्यक्तींमध्ये या आजाराने गंभीर स्वरूप धारण करेपर्यंत कोणतेही लक्षण दिसून येत नाही व लक्षात येते तेव्हा मूत्रपिंड, डोळे व हृदय या नाजूक इंद्रियावर कायमस्वरुपी दुष्परिणाम झालेले असतात व ते मृत्यूलाही कारणीभूत ठरू शकतात. उच्च रक्तदाबामुळे हृदयावर अधिक ताण येतो आणि अपेक्षित असलेल्या कार्यापेक्षा अधिक कार्य हृदयाला करावे लागते. त्यामुळे हृदयाचा आकार मोठा आणि लहान होण्याची कृती घडत असते. उच्च रक्तदाबामुळे हृदयाला पंप करण्यासाठी अधिक श्रम करावे लागतात. याचा थेट परिणाम हृदयाचे कार्य बंद पडण्यात होतो. विशेषत: तरुणांत हे प्रमाण अधिक दिसते. अवघ्या २० वर्षाच्या मुलालासुद्धा उच्च रक्तदाबाचा त्रास जाणवत असल्याने कालांतराने याचे रूपांतर हृदयविकारात होत आहे.”
भारतामध्ये उच्च रक्तदाबग्रस्त लोकांची संख्या २० ते ४० टक्के दराने वाढून वर्ष २०३० पर्यंत २१.४ कोटींपर्यंत पोहोचण्याची शक्यता असून दरवर्षी २५ ते ३० टक्के हृदयविकार वाढण्याची शक्यता आहे यामध्ये आणखी एक चिंतेची बाब म्हणजे, या संख्येमध्ये केवळ रक्तदाबाचे निदान झालेले रुग्णच समाविष्ट असून असंख्य अज्ञात रुग्ण भारतातील अनेक शहरात विखुरलेले आहे. आहारात अतिरिक्त प्रमाणात मीठाचा वापर करू नये. सोडायुक्त थंड पेये, पाकिटबंद खाद्यपदार्थ, इन्स्टंट फूड यांचे सेवन करू नये. धूम्रपान, तंबाखूचे सेवन करू नये. रोज अर्धा ते एक तास चालावे. चालण्याचा व्यायाम नियमित करणे या हायपर टेन्शन रुग्णांसाठी उपयुक्त ठरते, असा महत्त्वाचा सल्ला डॉ. घोगरे यांनी दिला आहे.
रक्तदाब जितका अधिक; तितकीच हृदयविकाराचा झटका किंवा हृदय बंद पडण्याची समस्या उद्भवण्याची शक्यता अधिक, अशी माहिती तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटलचे हृदयविकारतज्ञ डॉ. महेश घोगरे यांनी दिली. डॉ. घोगरे म्हणाले, “छातीत धडधड होणे, सततची डोकेदुखी, डोळ्यापुढे अंधारी येणे, हातापायाला बधीरता येणे व चक्कर येणे ही उच्च रक्तदाबाची लक्षणे आहेत. परंतु पुष्कळ व्यक्तींमध्ये या आजाराने गंभीर स्वरूप धारण करेपर्यंत कोणतेही लक्षण दिसून येत नाही व लक्षात येते तेव्हा मूत्रपिंड, डोळे व हृदय या नाजूक इंद्रियावर कायमस्वरुपी दुष्परिणाम झालेले असतात व ते मृत्यूलाही कारणीभूत ठरू शकतात. उच्च रक्तदाबामुळे हृदयावर अधिक ताण येतो आणि अपेक्षित असलेल्या कार्यापेक्षा अधिक कार्य हृदयाला करावे लागते. त्यामुळे हृदयाचा आकार मोठा आणि लहान होण्याची कृती घडत असते. उच्च रक्तदाबामुळे हृदयाला पंप करण्यासाठी अधिक श्रम करावे लागतात. याचा थेट परिणाम हृदयाचे कार्य बंद पडण्यात होतो. विशेषत: तरुणांत हे प्रमाण अधिक दिसते. अवघ्या २० वर्षाच्या मुलालासुद्धा उच्च रक्तदाबाचा त्रास जाणवत असल्याने कालांतराने याचे रूपांतर हृदयविकारात होत आहे.”
भारतामध्ये उच्च रक्तदाबग्रस्त लोकांची संख्या २० ते ४० टक्के दराने वाढून वर्ष २०३० पर्यंत २१.४ कोटींपर्यंत पोहोचण्याची शक्यता असून दरवर्षी २५ ते ३० टक्के हृदयविकार वाढण्याची शक्यता आहे यामध्ये आणखी एक चिंतेची बाब म्हणजे, या संख्येमध्ये केवळ रक्तदाबाचे निदान झालेले रुग्णच समाविष्ट असून असंख्य अज्ञात रुग्ण भारतातील अनेक शहरात विखुरलेले आहे. आहारात अतिरिक्त प्रमाणात मीठाचा वापर करू नये. सोडायुक्त थंड पेये, पाकिटबंद खाद्यपदार्थ, इन्स्टंट फूड यांचे सेवन करू नये. धूम्रपान, तंबाखूचे सेवन करू नये. रोज अर्धा ते एक तास चालावे. चालण्याचा व्यायाम नियमित करणे या हायपर टेन्शन रुग्णांसाठी उपयुक्त ठरते, असा महत्त्वाचा सल्ला डॉ. घोगरे यांनी दिला आहे.
रक्तदाब जितका अधिक; तितकीच हृदयविकाराचा झटका किंवा हृदय बंद पडण्याची समस्या उद्भवण्याची शक्यता अधिक, अशी माहिती तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटलचे हृदयविकारतज्ञ डॉ. महेश घोगरे यांनी दिली. डॉ. घोगरे म्हणाले, “छातीत धडधड होणे, सततची डोकेदुखी, डोळ्यापुढे अंधारी येणे, हातापायाला बधीरता येणे व चक्कर येणे ही उच्च रक्तदाबाची लक्षणे आहेत. परंतु पुष्कळ व्यक्तींमध्ये या आजाराने गंभीर स्वरूप धारण करेपर्यंत कोणतेही लक्षण दिसून येत नाही व लक्षात येते तेव्हा मूत्रपिंड, डोळे व हृदय या नाजूक इंद्रियावर कायमस्वरुपी दुष्परिणाम झालेले असतात व ते मृत्यूलाही कारणीभूत ठरू शकतात. उच्च रक्तदाबामुळे हृदयावर अधिक ताण येतो आणि अपेक्षित असलेल्या कार्यापेक्षा अधिक कार्य हृदयाला करावे लागते. त्यामुळे हृदयाचा आकार मोठा आणि लहान होण्याची कृती घडत असते. उच्च रक्तदाबामुळे हृदयाला पंप करण्यासाठी अधिक श्रम करावे लागतात. याचा थेट परिणाम हृदयाचे कार्य बंद पडण्यात होतो. विशेषत: तरुणांत हे प्रमाण अधिक दिसते. अवघ्या २० वर्षाच्या मुलालासुद्धा उच्च रक्तदाबाचा त्रास जाणवत असल्याने कालांतराने याचे रूपांतर हृदयविकारात होत आहे.”
भारतामध्ये उच्च रक्तदाबग्रस्त लोकांची संख्या २० ते ४० टक्के दराने वाढून वर्ष २०३० पर्यंत २१.४ कोटींपर्यंत पोहोचण्याची शक्यता असून दरवर्षी २५ ते ३० टक्के हृदयविकार वाढण्याची शक्यता आहे यामध्ये आणखी एक चिंतेची बाब म्हणजे, या संख्येमध्ये केवळ रक्तदाबाचे निदान झालेले रुग्णच समाविष्ट असून असंख्य अज्ञात रुग्ण भारतातील अनेक शहरात विखुरलेले आहे. आहारात अतिरिक्त प्रमाणात मीठाचा वापर करू नये. सोडायुक्त थंड पेये, पाकिटबंद खाद्यपदार्थ, इन्स्टंट फूड यांचे सेवन करू नये. धूम्रपान, तंबाखूचे सेवन करू नये. रोज अर्धा ते एक तास चालावे. चालण्याचा व्यायाम नियमित करणे या हायपर टेन्शन रुग्णांसाठी उपयुक्त ठरते, असा महत्त्वाचा सल्ला डॉ. घोगरे यांनी दिला आहे.
रक्तदाब जितका अधिक; तितकीच हृदयविकाराचा झटका किंवा हृदय बंद पडण्याची समस्या उद्भवण्याची शक्यता अधिक, अशी माहिती तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटलचे हृदयविकारतज्ञ डॉ. महेश घोगरे यांनी दिली. डॉ. घोगरे म्हणाले, “छातीत धडधड होणे, सततची डोकेदुखी, डोळ्यापुढे अंधारी येणे, हातापायाला बधीरता येणे व चक्कर येणे ही उच्च रक्तदाबाची लक्षणे आहेत. परंतु पुष्कळ व्यक्तींमध्ये या आजाराने गंभीर स्वरूप धारण करेपर्यंत कोणतेही लक्षण दिसून येत नाही व लक्षात येते तेव्हा मूत्रपिंड, डोळे व हृदय या नाजूक इंद्रियावर कायमस्वरुपी दुष्परिणाम झालेले असतात व ते मृत्यूलाही कारणीभूत ठरू शकतात. उच्च रक्तदाबामुळे हृदयावर अधिक ताण येतो आणि अपेक्षित असलेल्या कार्यापेक्षा अधिक कार्य हृदयाला करावे लागते. त्यामुळे हृदयाचा आकार मोठा आणि लहान होण्याची कृती घडत असते. उच्च रक्तदाबामुळे हृदयाला पंप करण्यासाठी अधिक श्रम करावे लागतात. याचा थेट परिणाम हृदयाचे कार्य बंद पडण्यात होतो. विशेषत: तरुणांत हे प्रमाण अधिक दिसते. अवघ्या २० वर्षाच्या मुलालासुद्धा उच्च रक्तदाबाचा त्रास जाणवत असल्याने कालांतराने याचे रूपांतर हृदयविकारात होत आहे.”
भारतामध्ये उच्च रक्तदाबग्रस्त लोकांची संख्या २० ते ४० टक्के दराने वाढून वर्ष २०३० पर्यंत २१.४ कोटींपर्यंत पोहोचण्याची शक्यता असून दरवर्षी २५ ते ३० टक्के हृदयविकार वाढण्याची शक्यता आहे यामध्ये आणखी एक चिंतेची बाब म्हणजे, या संख्येमध्ये केवळ रक्तदाबाचे निदान झालेले रुग्णच समाविष्ट असून असंख्य अज्ञात रुग्ण भारतातील अनेक शहरात विखुरलेले आहे. आहारात अतिरिक्त प्रमाणात मीठाचा वापर करू नये. सोडायुक्त थंड पेये, पाकिटबंद खाद्यपदार्थ, इन्स्टंट फूड यांचे सेवन करू नये. धूम्रपान, तंबाखूचे सेवन करू नये. रोज अर्धा ते एक तास चालावे. चालण्याचा व्यायाम नियमित करणे या हायपर टेन्शन रुग्णांसाठी उपयुक्त ठरते, असा महत्त्वाचा सल्ला डॉ. घोगरे यांनी दिला आहे.