आरोग्यनामा ऑनलाइन – मनुष्याला जगण्यासाठी ऑक्सिजनऐवढीच पाण्याची आवश्यकता असते. पाणी नसेल तर मनुष्य जगू शकत नाही. कारण शरीराला पाण्याची अतिशय गरज असते. पाण्यामुळेच शरीरातील अनेक क्रिया सुरू असतात. पाणी प्यायल्यामुळे शरीरातील विषारी घटक बाहेर टाकले जातात, यामुळे आरोग्य चांगले राहते. शरीरात पाण्याची कमतरता झाल्यास विविध क्रियांवर त्याचा परिणाम होतो. शरीरात पाण्याची कमतरता झाल्यास कोणत्या समस्या होतात, याबाबत माहिती घेवूयात.
चेहऱ्यावर सुरकुत्या
पाण्याच्या कमतरतेमुळे चेहऱ्यावर सुरकुत्या पडतात. चमक नष्ट होते. चेहरा खराब होतो.
पचनाच्या समस्या
योग्य प्रमाणात पाणी न प्यायल्यास पचनाच्या समस्या होतात. अन्न पचण्यास अडथळे येतात. वजन वाढते, शरीरात टॉक्सिन्सची मात्रा वाढते. विविध आजार वाढतात.
हृदयाच्या समस्या
हृदयाशी संबंधित समस्या निर्माण होऊ लागतात. रक्त घट्ट झाल्याने रक्ताभिसरण योग्य होत नाही. हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता वाढते. किडनीशी संबंधित समस्या, कॅन्सर होण्याचा धोका वाढतो.
वजन वाढणे
जे लोक कमी पाणी पितात, त्यांचे वजन वाढू शकते.
थकवा
डीहायड्रेशनमुळे थकवा येतो. यामुळे डोकेदुखी, तणाव यासारख्या समस्या निर्माण होतात.
- आरोग्यविषयक वृत्त –रात्री झोपण्यापूर्वी यापैकी १ पदार्थ खा, सकाळी पोट होईल पूर्ण साफ
- जेवणापूर्वी चॉकलेट चुकूनही खाऊ नका, होऊ शकतो ‘हा’ त्रास
- गरम पाण्यासोबत केळी खाल्ल्याने शरीरावर पडेल ‘असा’ प्रभाव, होतील ‘हे’ फायदे
- सावधान ! दुधासोबत चुकूनही खाऊ नका ‘हे’ ९ पदार्थ, त्वचा होईल खराब
- केसांना डाय लावण्यापूर्वी लक्षात ठेवा ‘या’ १० गोष्टी, अन्यथा होतील ‘हे’ दुष्परिणाम
- तुम्हाला बध्दकोष्ठतेचा त्रास आहे का ? तर चुकूनही करु नका ‘ही’ 5 कामे
- चक्कर, थकवा आणि श्वसनाचा त्रास असल्यास, आहारात समाविष्ट करा ‘हे’ पदार्थ
- थंड आणि गरम ‘दूध’, पाणी कधी प्यावे ‘हे’ तुम्हाला माहिती आहे का ? जाणून घ्या
- ‘या’ ५ कारणांमुळे फुप्फुसांमध्ये होते ‘इन्फेक्शन’, कधीही करू नका ‘या’ चुका
- सकाळी उपाशीपोटी प्या ‘ओव्याचे पाणी’, ‘हे’ १० आजार होतील दूर