आरोग्यानामा ऑनलाईन टीम : शरीराला दिवसभरात जेवढ्या कॅलरीजची आवश्यकता असते, तेवढ्या कॅलरीज शरीरात जाणे आवश्यक असते. यासाठी कोणत्या आहारातून किती कॅलरीज मिळू शकतात, हे माहिती असले पाहिजे. तसेच वर्कआऊटच्या माध्यमातून जेवढ्या कॅलरीज आपण जाळतो, त्यापेक्षा कमी कॅलरीज शरीरात गेल्या पाहिजेत. परंतु, आवश्यक तेवढ्या कॅलरीज शरीरात गेल्याच पाहिजेत.
हे नियम पाळा
१ फिट राहण्यासाठी वर्कआऊट करा. यामुळे जास्तीच्या कॅलरीज बर्न होतील.
२ आरोग्य उत्तम ठेवण्याची वर्कआऊट ही पहिली पायरी आहे.
३ दुसरे म्हणजे वर्कआऊटच्या माध्यमातून जेवढ्या कॅलरीज जळता, त्यापेक्षा कमी कॅलरीज शरीरात गेल्या पाहिजेत.
४ मात्र, आवश्यक तेवढ्या कॅलरीज शरीरात गेल्याच पाहिजेत.
५ कॅलरीजचे प्रमाण जास्त नकोच, पण खूप कमीही नको.
Visit : arogyanama.com