आरोग्यनामा ऑनलाइन टीम – अयोग्य आहार आणि चुकीच्या सवयींमुळे शरीरात विषारी घटक मोठ्याप्रमाणात वाढतात. यामुळे शरीरात विविध आरोग्य समस्या होतात. हे विषारी घटक बाहेर काढण्यासाठी डिटॉक्सीफिकेशन आवश्यकत असते. हे करण्यासाठी कोणत्या पदार्थांचे सेवन करावे, याची माहिती आपण घेणार आहोत.
हे उपाय करा
१) कोथेंबिर रस नियमित घ्या.
२) लिंबूपाणी घ्या.
३) जिऱ्याचे पाणी प्या.
४) दिवसभरात भरपूर पाणी प्या.
५) पत्ताकोबी सूप प्या.
६) नियमित ग्रीन टी प्या.
७) नियमित हिरव्या पालेभाज्या खा.
८) एक दिवसाचा उपवास आवश्य करा.
९) नियमित दही खा.
१०) नेहमी व्यायाम करा.
११ )पाण्यात तुरटी टाकून स्नान करा.