आरोग्यानामा ऑनलाइन टीम : कल्पवृक्ष असलेल्या नारळाचे असंख्य फायदे असल्याचे आपल्याला माहिती आहे. परंतु, त्याकडे अनेकजण नकळत दुर्लक्ष करतात. नारळपाणी म्हणजेच शहाळ्यातील पाणी ही तर देवाने दिलेली अद्भूत देणगी आहे. हे पाणी नियमित सेवन केल्यास चीरतारुण्य लाभू शकते. यासाठी सकाळी उपाशीपोटी एक ग्लासभर नारळपाणी प्यायला हवे.
हे आहेत फायदे
* नारळ पाणी पूर्णपणे फॅट फ्री आहे.
* हृदयविकारांपासून दूर ठेवते.
* हायपरटेंशन आणि हाय बीपीवर उपयुक्त.
* मायग्रेनची समस्या दूर होते.
* यात भरपूर फायबर्स असल्यामुळे शुगर नियंत्रणात राहते.
* शरीरातील इन्फेक्शन दूर होते.
* दिवसभर प्रसन्न वाटते.
* शरीरातील पाण्याची कमतरता दूर होते.
* यातील अॅँटी ऑक्सिडंट्स, अमिनो अॅसिड्स, एंजाइम्स, बी कॉम्प्लेक्स व्हिटॅमिन, सी व्हिटॅमिन आदीमुळे आयोग्यासाठी फायदेशीर आहे.
* डायरिया, उलटी यासारख्या विकारांवर अत्यंत गुणकारी.
* नारळपाण्यात कोलेस्टेरॉल बिलकुल नाही.
Visit : Arogyanama.com