आरोग्यानामा ऑनलाइन टीम : चॉकलेट जास्त खाऊ नको, असे लहान मुलांना पालक नेहमी असतात. जास्त चॉकलेट खाल्ल्याने कोणते दुष्परिणाम होतात, हेदेखील आपण मुलांना सांगत असतो. मात्र, चॉकलेट खाल्ल्याने स्मृती तल्लख होते, डोकं जबरदस्त चालते, सर्व गोष्टी चांगल्या लक्षात राहतात तसेच ज्ञान वाढते, असे संशोधकांना आढळून आले आहे. चॉकलेट खाल्ल्याने कोणते फायदे होतात, हे आपण जाणून घेणार आहोत.
हे आहेत फायदे
मेंदूची कार्यक्षमता वाढते.
ज्ञानात भर पडते. अनेक गोष्टी लक्षात राहतात.
एकाग्रतेची क्षमता वाढते.
हे आहेत दुष्परिणाम
कॅलरीज वाढतात.
या कॅलरीज शरीराला घातक असतात.
दातांना किड लागते.
Visit : arogyanama.com