आरोग्यनामा ऑनलाइन – डिहायड्रेशन, घसा कोरडा पडणे, मळमळ होणे, डायरिया, अपचन, खूप घाम येणे, थकवा येणे या सर्व समस्यांपासून दूर राहण्यासाठी काही थंड पदार्थांचे सेवन करणे आवश्यक असते. काही घरगुती पेय घेतल्यास या समस्या दूर होऊ शकतात. शिवाय ही पेय शरीराला थंडावा देतात. या पेयांविषयी माहिती घेवूयात.
ताक
जेवणानंतर ताकाचे सेवन शरीरासाठी लाभदायक ठरते. ताक पिल्याने पोटाला थंडावा मिळतो. अपचन होत नाही.
नारळ पाणी
विविध आजारांवर नारळ पाणी रामबाण औषध आहे. यामध्ये व्हिटॅमिन आणि मिनरल भरपूर असतात. यामुळे उर्जा मिळते. सौंदर्य समस्या दूर होतात. महिलांच्या आरोग्यासाठी लाभदायक आहे.
जलजीरा
जलजीरामध्ये जिरे, काळे मीठ, पुदिना आणि पाणी असते. जलजीरा प्यायल्याने पोटाशी संबधित आजार बरे होतात.
ऊसाचा रस
ऊसाचा रस गोड, थंड असून उर्जा प्रदान करणारा आहे. यात कमी कॅलरीज असता. मधुमेहात सुद्धा लाभदायक आहे.
मोसंबी
मोसंबीचे ज्यूस आरोग्यासाठी लाभदायक आहे. यामुळे शरीराला उर्जा मिळते. शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकले जातात.
- आरोग्यविषयक वृत्त –फ्रिजमध्ये पदार्थ ठेवण्यापूर्वी ‘हे’ नक्की वाचा, ठराविक वेळेपर्यंतच ते राहतात ताजे
- ‘या’ कारणामुळे पिरियड्सच्या ७ दिवसांपूर्वी महिलांना होते ‘ही’ समस्या
- आरोग्य सेवेतील उत्तम कामगिरीसाठी मदरहुड रुग्णालयाला ”फिक्कीचा” राष्ट्रीय पुरस्कार
फक्त ७ दिवसांत कमी करा ४ किलो वजन, असा आहे ‘डाएट प्लॅन’ - सुकामेवा अशाप्रकारे खाल्ल्यास, अपेक्षेपेक्षा दुप्पट होईल फायदा, जाणून घ्या
- तुम्हाला असेल ‘या’ ७ पैकी कोणताही एक आजार, तर पिऊ नका लिंबू पाणी
- त्वचेवर झेंडूच्या फुलांचा रस लावल्याने उजळतो चेहरा ! जाणून घ्या १० फायदे
- ब्रेड खाण्यापूर्वी ‘हे’ अवश्य वाचा, नंतर चुकूनही खाणार नाही
- ‘होम फेशियल’च्या ५ सोप्या पद्धती, पार्लरमध्ये जाण्याची गरजच नाही, दिसाल सुंदर
- रोज ‘खा’ पाण्यात भिजवलेल्या भुईमुगाच्या शेंगा, होतील ‘हे’ ५ फायदे