आरोग्यानामा ऑनलाईन टीम : राग येण्याची अनेक कारणे आहेत. त्यापैकी एक कारण म्हणजे भुक होय. काही व्यक्तींना सतत राग येऊ लागल्यास घरातले समजतात की, त्यांना खुप भूक लागली आहे. परंतु, ही समस्या चांगली नाही. तिच्यावर नियंत्रण मिळवायचे असेल तर काही सोपे घरगुती उपाय असून ते आपण जाणून घेणार आहोत.
हे आहेत उपाय
१ प्रत्येक तासाला थोडे पाणी प्या. यामुळे पोट भरलेले राहते.
२ दालचीनी शरीरातील साखरेचे प्रमाण समतोल ठेवते. यासाठी जेवणात दालचीनी वापरा.
३ साखर खाणे कमी करा. साखरेमुळे लागते.
४ ज्यूसऐवजी फळांचे सेवन करा. पोट भरलेले राहते.
५ प्रत्येक घास खुपवेळ चावून खा. जेवण सावकाश करा.
Visit : arogyanama.com