आरोग्यानामा ऑनलाईन टीम : काही महिला वेळापत्रक पाळण्यासाठी, धावपळ कमी करण्यासाठी कणिक रात्री मळून फ्रिजमध्ये ठेवतात. परंतु, मळून फ्रिजमध्ये ठेवलेल्या कणकेमुळे अनेक आरोग्यासंबंधी समस्या होऊ शकतात. फ्रिजचे तापमान खूप कमी असल्याने कणकेमध्ये अनेकप्रकारचे बॅक्टेरिया आणि धोकादायक केमिकल्स तयार होतात. यामुळे होणारे दुष्परिणाम जाणून घेवूयात.
हे आहेत दुष्परिणाम
१ पोटदुखीची समस्या होऊ शकते. त्यामुळे असे करणे टाळा.
२ पचनक्रिया बिघडते.
३ रोगप्रतिकारशक्ती कमी होते.
४ पोटासंबंधी अनेक आजार होऊ शकतात.
Visit : arogyanama.com