आरोग्यानामा ऑनलाईन टीम : नारळपाणी हे निसर्गाकडून मानवाला मिळालेले अद्भूत वरदान आहे. मुळात नारळ वृक्षाचेच अनेक फायदे असल्यानेच यास कल्पवृक्ष म्हटले जाते. नारळ पाणी पिण्यासाठी सकाळची वेळ सगळ्यात उत्तम असते. नियमित नारळपाणी प्यायल्यास तुम्ही कधीही आजारी पडणार नाही. कारण, नारळपाण्यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढते. यामुळे अनेक आजार दूर राहतात. नारळपाण्याचे कोणते फायदे आहेत, याविषयी जाणून घेवूयात.
हे आहेत फायदे
१ शरीराला ऊर्जा मिळते.
२ रोग प्रतिकारक शक्ती वाढल्याने आजार दूर राहतात.
३ वजन कमी करण्यासाठी उपयुक्त.
४ शरीराला प्रोटीन्स व कॅल्शिअम मिळतात.
५ थायरॉइड हार्मोन्स नियंत्रित राहतात.
Visit : arogyanama.com