आरोग्यनामा ऑनलाइन टीम – सतत निरोगी राहण्यासाठी योग्य आहार आणि तोही वेळेवर घेणे खुप गरजेचे आहे. यामुळे अनेक प्रकारचे आजार दुर राहतात. या नियमाचे पालन न केल्यास विविध आजारांना सामोरे जावे लागते. जे लोक वेळेवर जेवतात ते खूप कमी आजारी पडतात, असे संशोधनात सिद्ध झाले आहे. जेवण्याची योग्य वेळ कोणती याविषयी आपण जाणून घेणार आहोत.
नाष्टा
सकाळी ७ ते ८ दरम्यान
सकाळी १० वाजेनंतर नाष्टा करू नये.
सकाळी उठल्यानंतर ३० मिनिटांनी नाष्टा करावा.
लंच
दुपारी १२.३० ते २ दरम्यान करा.
संध्याकाळी ४ वाजेनंतर करू नका.
नाष्टा आणि लंचमध्ये जास्तीत जास्त ४ तासांचे अंतर ठेवावे.
डिनर
संध्याकाळी ६ ते ९ दरम्यान करा.
रात्री १० वाजेनंतर करू नका.