आरोग्यनामा ऑनलाईन टीम – अनेकांना पावसात बिजायला खूप आवडते. परंतु, पावसात बिजल्याने सर्दी सारखे आजार होत असल्याने आपण जास्त पावसात भिजत नाही. परंतु पावसाचे पाणी हे आपले केस तसेच त्वचेसाठी खूप फायद्याचे असते. पावसाच्या पाण्यामुळे आपल्याला आपल्या केसांचे आरोग्य जपता येते.
१) पावसाचे पाणी एका भांड्यात साचून याने जर केस धुतले तर तुमचे केस नरम होतील.
२) पावसाच्या पाण्याने जर तुम्ही अंघोळ केली तर तुमची त्वचा स्वच्छ होते. आणि तुम्ही नैसर्गिकपणे सुंदर दिसू लागता.
३) पावसाचे पाणी साचून ठेऊन रात्री झोपताना त्याने तोंड धुतल तर तुमच्या चेहऱ्यावरील डाग काही दिवसात कमी होतील.
४) सकाळी उठल्यानंतर जर पावसाच्या पाण्याने तोंड धुतले तर तुमच्या चेहऱ्यावरील सुरकुत्या नष्ट होतात.
५) पावसाच्या पाण्याने पाय धुतले तर पायाच्या भेगा नाहीशा होतात.