आरोग्यानामा ऑनलाइन – धावपळीच्या जीवनशैलीत आजारांना दूर ठेवायचे असेल तर आपल्या आहारात काही फळांचा समावेश करणे गरजेचे आहे. या फळांमुळे शरीराला योग्य प्रमाणात व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स मिळतात. यामुळे अनेक आजारांपासून बचाव होऊ शकतो. कोणत्या आजारांपासून वाचण्यासाठी कोणती फळे खावीत, याची माहिती आपण घेणार आहोत.
पपई
यामुळे मुळव्याधीच्या समस्येत आराम मिळू शकतो..
कलिंगड
यामुळे हृदय आणि त्वचेच्या आजारात फायदा होऊ शकतो.
पेरू
हार्मोन्स नियंत्रित ठेवण्यासाठी उपयोगी आहे.
जांभूळ
पोटातील जंताची समस्या दूर करण्यासाठी हे खावे.
आंबा
आंबा खाल्ल्याने किडनी स्टोनची समस्या दूर होते.
द्राक्ष
यामुळे ऑस्टियोपोरोसिसचा धोका कमी होतो.